शिवसेनेत बंडाची ठिणगी कधी पडली?, शहाजीबापूंनी दिलं सांगितली पडद्याआडची गोष्ट

मुंबई तक

शिवसेनेत बंडाची ठिणगी कधी पडली या प्रश्नाचं उत्तर बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलं आहे. शिवसेनेत जे अभूतपूर्व बंड झालं त्यामुळे शिवसेना दुभंगली. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या उद्धव ठाकरेंना पायऊतार व्हावं लागलं. त्यानंतर भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार अंतर्विरोधाने पडेल असं देवेंद्र फडणवीस यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेत बंडाची ठिणगी कधी पडली या प्रश्नाचं उत्तर बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलं आहे. शिवसेनेत जे अभूतपूर्व बंड झालं त्यामुळे शिवसेना दुभंगली. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या उद्धव ठाकरेंना पायऊतार व्हावं लागलं. त्यानंतर भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार अंतर्विरोधाने पडेल असं देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत वारंवार सांगितलं होतं. त्यानंतर बंडाची ठिणगी शिवसेनेत पडली. पुढे काय झालं ते महाराष्ट्राने पाहिलं आहेच.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे शहाजी बापू पाटील. काय डोंगर, काय झाडी, काय हाटेल Ok मधे आहे आहे सगळं या फोन कॉलमुळे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आणि महाराष्ट्राला माहित झालेले आमदार म्हणून बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा लौकिक आहे. त्यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात उपस्थिती लावत बंडाचं कारण काय? पहिली ठिणगी कशी पडली ते सांगितलं आहे.

काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…50 खोके पक्के; काँग्रेस आमदाराचा शहाजीबापूंना टोमणा?

हे वाचलं का?

    follow whatsapp