झळा या लागल्या जीवा…कल्याण-डोंबिवलीत पारा चाळीशीपार

मुंबई तक

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. येत्या दोन दिवसात राज्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचला आहे. उन्हाळा वाढला की खाडी आणि जवळील तलावांमध्ये मुलं पोहण्याचा आनंद घेताना. मार्च मध्येच इतकं तापमान असल्याने पुढील तीन महिने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. येत्या दोन दिवसात राज्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचला आहे.

उन्हाळा वाढला की खाडी आणि जवळील तलावांमध्ये मुलं पोहण्याचा आनंद घेताना.