Mansukh Hiren हत्या प्रकरण आम्ही सोडवलं, ATS DIG शिवदीप लांडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

मुस्तफा शेख

मनसुख हिरेन प्रकरण महाराष्ट्र एटीएसने सोडवलं याचा मला अभिमान आहे. अतिसंवेदनशील असं हे हत्या प्रकरण होतं. ते सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असं महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी म्हटलं आहे. शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी एटीएसचं कौतुक केलं आहे. नेमकं काय म्हटलं आहे शिवदीप लांडे यांनी? अति […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसुख हिरेन प्रकरण महाराष्ट्र एटीएसने सोडवलं याचा मला अभिमान आहे. अतिसंवेदनशील असं हे हत्या प्रकरण होतं. ते सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असं महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी म्हटलं आहे. शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी एटीएसचं कौतुक केलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे शिवदीप लांडे यांनी?

अति संवेदनशील अशी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आम्ही सोडवलं. मी माझ्या एटीएस पोलीस फोर्सच्या सगळ्या साथीदारांना सलाम करतो. एटीएसचे सगळेच अधिकारी कर्मचारी यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस एक करून हे प्रकरण सोडवण्यासाठी मेहनत घेतली. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे माझ्यासाठी आत्तापर्यंतच्या सर्वात कठीण प्रकरणांपैकी एक होतं.

अति संवेदनशील मनसुख हिरेन मर्डर केस की गुत्थी सुलझी। मैं अपने पूरे ATS पुलिस फ़ोर्स के सभी साथियों को दिल से सैलूट करता…

Posted by Shivdeep Wamanrao Lande on Sunday, March 21, 2021

मनसुख हिरेन हत्येप्रकरणात वाझे मुख्य आरोपी, एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचाही हात: ATS

हे वाचलं का?

    follow whatsapp