श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, कसोटी संघातून अजिंक्य-पुजाराचा पत्ता कट
भारताच्या आगामी श्रीलंकेविरुद्ध दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. २४ फेब्रवारीपासून भारत आणि श्रीलंका यांत्यात ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलेलं असून गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचा पत्ता या मालिकेतून कापण्यात आला आहे. असा असेल श्रीलंकेविरुद्ध कसोटी […]
ADVERTISEMENT

भारताच्या आगामी श्रीलंकेविरुद्ध दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. २४ फेब्रवारीपासून भारत आणि श्रीलंका यांत्यात ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलेलं असून गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचा पत्ता या मालिकेतून कापण्यात आला आहे.
असा असेल श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत, के.एस.भरत (दोन्ही यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन (फिटनेसवर अवलंबून), रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार.
याचसोबत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठीही निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ पुढीलप्रमाणे –










