Lightning strikes: निसर्ग कोपला, वीज कोसळून Rajasthan मध्ये 23 तर UP मध्ये 18 जणांचा मृत्यू

मुंबई तक

सध्या निसर्ग हा चांगलाच कोपला आहे. त्यामुळेच आता आस्मानी संकटला देखील भारताला तोंड द्यावं लागत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्यस्थानमध्ये वीज कोसळून तब्बल 23 जणांचा तर उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे दोन्ही राज्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रयागराज, फिरोजाबाद यासारख्या अनेक ठिकाणी वीज कोसळून अनेकांचा हकनाक बळी गेल्याचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्या निसर्ग हा चांगलाच कोपला आहे. त्यामुळेच आता आस्मानी संकटला देखील भारताला तोंड द्यावं लागत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्यस्थानमध्ये वीज कोसळून तब्बल 23 जणांचा तर उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे दोन्ही राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रयागराज, फिरोजाबाद यासारख्या अनेक ठिकाणी वीज कोसळून अनेकांचा हकनाक बळी गेल्याचं आता समोर येत आहे.

राजस्थानमध्येही वीजेचा कहर, 23 जणांचा घेतला बळी

जयपूरमध्ये एकीकडे मुसळधार पाऊस आणि प्रचंड वीजांच्या कडकडाटाने मोठी दुर्घटना घडली आहे. आमेर येथे वीज कोसळल्याने तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन व एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून सर्च मोहीम सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp