ममता दीदी विरुद्ध मोदी : अलपन बंडोपाध्याय यांच्यासाठी ममता बॅनर्जी केंद्र सरकारशी का भिडल्या?

मुंबई तक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी वादाचा पहिला अंक सर्व देशाने पाहिला. पहिल्या फेरीत ममता बॅनर्जींनी बाजी मारली. यानंतर पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांच्यावरुन थेट केंद्र सरकारशी दोन हात करत ममता बॅनर्जींनी मोदींना आव्हान दिलं आहे. ज्या अलपन बंडोपाध्याय यांच्यासाठी ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा मोदींना आव्हान दिलं त्यांचं एवढं महत्व […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी वादाचा पहिला अंक सर्व देशाने पाहिला. पहिल्या फेरीत ममता बॅनर्जींनी बाजी मारली. यानंतर पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांच्यावरुन थेट केंद्र सरकारशी दोन हात करत ममता बॅनर्जींनी मोदींना आव्हान दिलं आहे.

ज्या अलपन बंडोपाध्याय यांच्यासाठी ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा मोदींना आव्हान दिलं त्यांचं एवढं महत्व का आहे, काय आहे त्यांची ओळख हे आपण जाणून घेऊयात.

वादाची पार्श्वभूमी –

२४ मे रोजी ममता बॅनर्जी यांनी तत्कालीन मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारला विनंती केली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता केंद्र सरकारनेही ममता दीदींची ही विनंती मान्य केली. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली Appointment Committee of Cabinet ने बंडोपाध्याय यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp